शहर

शेतकरी नेते भाई ॲड नारायण गोले पाटील यांच्या जनसेवेची १८ वर्ष.. 

माजलगाव:- १८ जुलै २५

तसं तर २००७ हे साल आयुष्यातील महत्त्वाच्या तीन गोष्टीचं साक्षीदार आहेपहिलं २००७ ला एल एलबी चं शिक्षण पूर्ण झालंमी एल एल बी चांगल्या मार्काने पास झालोदुसरं परीक्षा मार्चमध्ये झालीआणि २१ एप्रिल २००७ रोजी मी विवाह बंधनात अडकलोतिसरं २००७ च्या मे महिन्यातच मी माजलगाव जिल्हा  सत्र न्यायालयात प्रॅक्टिस करण्यासाठी माझे गुरु ॲडव्हि.जी.तिडके साहेब यांच्याऑफिसला आलोतेथे मला ॲडबाबुराव तिडकेॲडसाहेबराव आचार्यॲड.जाधवर मॅडमॲड हरिभाऊ बडे हे सहकारी मिळालेयामध्ये खास करून ॲड बाबुराव तिडके यांना मी आणि आमचे सहकारी नाना म्हणायचोनाना म्हणजे अगदी सरळसाधाप्रत्येकाला आपलं समजणाराआलेल्या प्रत्येक पक्षकारांना आपुलकीने बोलणारात्यांच्या हृदयात घर करणारा एखादा पक्षकार खूपच गरीबघरचा किंवा परिस्थितीने गांगारलेला असेल तर नाना त्याला अगदी तिकिटाला सुद्धा पैसे द्यायचे.. त्यावेळीमी नाना सोबत जास्त वेळ घालवायचोन्यायालयातील कामकाजाच्या बारीकबारीक गोष्टी त्यांना निसंकोच विचारायचोअगदी अर्ज लिहिण्या पासून दावा कसा तयार करायचादावा दाखल कसाकरायचादावा दाखल केल्यानंतर तो पुढे कोण कोणत्या स्टेज ला लागतोपहिल्या स्टेज मध्ये आपणकाय करायचेदुसऱ्या स्टेज मध्ये काय करायचेतिसऱ्या स्टेज मध्ये काय करायचे हे अगदी लहान मुलासारखं विचारायचोउलट तपास कसा घ्यायचाउलट तपासात नेमकं काय आलं पाहिजेपक्षकाराला तोप्रश्न कशा पद्धतीने विचारायचाउलट तपासात साक्षीदार आपल्याला पाहिजे तसे उत्तर देत नसल्यासआपण कुठला प्रश्न विचारायचाहाजरी माफीच्या अर्ज काय कारण लिहायचं हे सगळं विचारायला मलाकधीच लाज वाटली नाहीत्याचंही कारण होतं नाना जसे सगळ्यांशी आपुलकीने वागायचे त्याहीपेक्षामाझ्याशी अधिकच आपुलकीने जिव्हाळ्याने वागायचेमला चांगलं अठवतयं २००७ मध्ये अगदी ऑगस्ट महिन्यात म्हणजे मला त्यावेळी वकिलीत ला “” देखील कळत नव्हता त्यावेळी मला नानांनी माजलगाव येथील दुसरे सह दिवाणी न्यायाधीश महेश नातू साहेब यांच्या न्यायालयात दिवाणी दाव्याच्या एका प्रकरणात उलट तपास समोर बसून घ्यायला लावला होताखरं तर त्या  उलट तपासातला प्रत्येक प्रश्ननानांनी मला माझ्या शेजारी बसून  कागदावर वरचेवर लिहून दिलेला व्हतायाच्या पुढे जाऊन नानांनीमला पहिले दिवाणी न्यायाधीश . देशमुख साहेब यांच्या न्यायालयात मनाई हुकूमाच्या अर्जावर युक्तिवाद करायला लावला होता आणि विशेष म्हणजे त्या प्रकरणात आम्हाला  मनाई हुकूम मिळाला होतापुढे काही काळ माझी नाना सोबत चांगली गट्टी जमली होतीअगदी सकाळीसंध्याकाळी ऑफिसला जायचोसंध्याकाळी सिनियर तिडके दादा ऑफिसमध्ये कधी यायचेकधी नाही यायचेपणनाना मात्र दररोज संध्याकाळी ऑफिसमध्ये येऊन दुसऱ्या दिवशीच्या बोर्डावरील फायली काढायचे अनंमला फक्त फाईल वाचा म्हणायचेमी प्रत्येक फाईल वाचायचो प्रत्येक फाईल मधील परिस्थिती वेगळीअसायचीप्रकरण वेगळे असायचेते काही लवकर लक्षात यायचे नाहीमग त्याबाबत मी नानांना विचारायचो की नाना हे कशाचं प्रकरण आहे मग नाना साध्या शब्दात मला समजून सांगायचे आणि त्याफाईल मध्ये आता पुढे काय होणारआपण पुढे काय करणार हे सगळं सांगायचे अगदी दीड वर्षातनानांनी मला जवळजवळ सर्वच प्रकरणांची आणि सर्व प्रकारची चांगलीच माहिती दिली होतीत्यानंतर मात्र वडवणी तालुक्यात दिवाणी न्यायालय स्थापण झालेआमच्या ऑफिसच्या बऱ्याच फायली वडवणीकडे ट्रान्सफर झाल्या त्या फायली चालवण्यासाठी नाना वडवणी ला गेलेपुढे २४ एप्रिल २०१० रोजी मीस्वतंत्र प्रॅक्टिस करण्याचा निर्णय घेतला विशेष म्हणजे स्वतंत्र प्रॅक्टिस करण्यासाठी न्यायालयात ऑफिससुरू केले त्याचे उद्घाटन माझे गुरु ॲड विठ्ठलराव तिडके दादा यांच्या हस्ते झालेपुढे वकिलीतुनच ॲड रामरावजी नाटकर यांच्या सहवासात आल्याने आणि एस एफ आय सारख्या विद्यार्थी संघटनेची पूर्वीची पार्श्वभूमी मला लाभलेली असल्यानेमी नाटकर साहेबांसोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काम सुरूकेलंत्याच दरम्यान माजलगाव येथे तत्कालीन खासदार राजू शेट्टी  संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांचीमोंढा मैदानावर खूप मोठी सभा आम्ही त्यावेळी घेतलीआपल्याकडील साखर कारखानदार मंडळी पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत अधिक पटीने शेतकऱ्यांना लुटण्याचं काम करत होते ते आजही करतात म्हणा मात्र खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांची सभा झाल्याबरोबर माजलगाव सहकारी साखरकारखान्याने शंभर रुपयाची उसाचे बिल काढले.. आणि मी संघटने कडे जास्तच आकर्षित झालो.. पुढेनाटकर साहेब माझे नेते आणि मी त्यांचा कार्यकर्तात्यांनी देखील मला अगदी लहान लहान गोष्टी बारकाईने शिकवल्या त्यामुळेच चळवळीशी प्रामाणिक राहून आज देखील लाल झेंडा घेऊन चळवळीत काम करतो आहे याचा देखील मला मनस्वी आनंद आहेपरंतु चळवळीत काम करत असताना वकिलीकडे किंचितही दुर्लक्ष मी होऊ दिलेले नाहीवकिली करत असताना माझ्या पक्षकाराला न्यायमिळाला पाहिजेतसेच लहानपणापासूनच मी आईवडिलांनी केलेले काबाडकष्ट डोळ्याने पाहिले आहेमी देखील दारिद्र्याच्या अनेक झळा सहन केलेल्या असल्याने  पक्षकाराबद्दल कायम आदर ठेवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रमाणिकपणे लढत आलेलो आहेया काळात अनेक वेगवेगळे पक्षकारअनेक न्यायाधीशअनेक कर्मचारी यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव घेता आलाया काळात अनेक चांगली माणसे भेटली तशी वेगवेगळ्या बाजूने विचार करणारी माणसं देखील भेटली पण गरिबीचीजाणीव  मी कधीही विसरलो नाही,   आज तब्बल 18 वर्ष गोरगरीबकष्टकरीशेतकरीपीडितउपेक्षितलोकांना केंद्रस्थानी ठेवून वकिली करत आलोया अठरा वर्षाच्या काळात चांगले वाईट अनेक अनुभवघेता आलेशेकडो प्रकरणात विनामूल्य सेवा देखील देण्याचा प्रयत्न केलावकील करत असताना आपल्या पक्षकाराला न्याय मिळवून दिल्यानंतर जो पक्षकाराच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतानापाहिलातो आनंद मला कायम प्रेरणा देत राहिलाआज तब्बल १८ वर्षापासून वकील करत असताना सामाजिक दायित्व स्वीकारून शेतकरी कामगार पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून न्यायालयाच्या बाहेरदेखील विविध कार्यालयात जाऊन मला अनेक उपेक्षित लोकांना विना मोबदला न्याय मिळवून देताआलाशेतकऱ्यांच्या प्रश्नावर विविध आंदोलने करताना मला वकीलीच्या माध्यमातून जोडलेल्या अनेक पक्षकाराचे सहकार्य लाभत गेले‌त्यातून मला माझी स्वतंत्र ओळख निर्माण करता आलीभ्रष्ट प्रशासनाच्या विरोधात सर्वसामान्यउपेक्षितशेतकरीकष्टकरीजनतेची ढाल म्हणून उभं राहता आलंयाचा आनंद शब्दात सांगता येणार नाहीखरं म्हणजे माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या अतिसामान्य व्यक्तीला घडवण्यात जिल्हा परिषद प्रथमीक शाळा बडीबाडी चे गिरी सरकुलकर्णी सरनागटिळकसर,ढवळे सरकांबळे गुरुजीराठोड सर,सरवदे गुरुजीव्यंकटेश विद्यालय गातेगाव चे गंगणे सर,मस्केमॅडमचव्हाण सर,धुळे सर आणि माजलगाव तालुक्याचे भाग्यविधाते आणि महात्मा ज्योतिराव फुले कर्मवीर भाऊराव पाटलांचे कृतिशील वैचारिक वारसदार माजी आमदार मोहनराव काका सोळंके यांच्यासह महात्मा फुले विद्यालय मोठीवाडीचे आर बी तांबोळीमधुकरराव शिंदेकरवा सरदेशमुख सरउत्तम राठोड सर,रामेश्वर गिरगुणे सरत्रिंबक फपाळ सरमाजलगाव महाविद्यालय माजलगाव चेपृथ्वीराज तौर सरभाऊसाहेब राठोडदिवंगत श्रीहरी काळेदिवंगत शेजुळ सरसोळंके सरचव्हाण सरसाळवे सरपुरी सरकुलकर्णी सरविधी महाविद्यालय बीडचे राजेश देशमुख सरफपाळ सरकृष्णराव पंडित सरसाबळे सरदेशपांडे सर वाघमारे सरबोटलवार सरपाईकराव सरगीते सरवायाळ सर याशिक्षक,प्राध्यापक मंडळींचाही खूप मोठा वाटा आहेयाशिवाय समाजकारणात डॉप्रासंतोष रणखांबसरराजकारणात एडवोकेट रामरावजी नाटकर साहेब,वकिली पेशातील  सीनिअर्स मंडळी आणिसहकारी यामध्ये खास करून ॲड विठ्ठलराव तीडके दादा,  बाबुराव तिडके नाना ॲड सर्जेराव अण्णारांजणॲडआर वाय कुलकर्णीॲड पि.टीतौर साहेबॲड टी एन कोल्हे साहेबॲड रंजीतजी वाघमारेयांचा उल्लेख टाळता येणार नाही.

आज माझ्या वकिलीला तब्बल १८ वर्षे पूर्ण होत असताना येणाऱ्या काळात आपल्या सर्वांचे सहकार्यअसेच लाभो याशिवाय पिढीतउपेक्षितशेतकरीकष्टकरीसर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधीमिळो.. हीच निर्मात्यास प्रार्थना..

आपला

भाई ॲड नारायण गोले पाटील,

(शेतकरी कामगार पक्ष मध्यवर्ती समिती सदस्य)

जिल्हा  सत्र न्यायालय माजलगाव जिल्हा बिड 

मो.8459490850

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button