सामाजिक
    2 hours ago

    दुःखद वार्ता: सेवानिवृत्त सहायक महसूल अधिकारी शेख गुलाब यांचे निधन

    मुखेड/हळणी: दि १८ फेब्रुवारी २६ सेवानिवृत्त सहायक महसूल अधिकारी शेख गुलाब यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनानेकुटुंबीयांवर तसेच सामाजिक ,शासकीय क्षेत्रात व हळणी परिसरात शोककळा पसरली आहे. शेख गुलाब यांनी आपल्या सेवाकाळात प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्य केले. महसूल विभागात सहायकमहसूल अधिकारी म्हणून त्यांनी अनेक वर्षे जबाबदारी सांभाळत जनतेची सेवा केली. त्यांच्या कामातीलपारदर्शकता, कर्तव्यदक्षता आणि साधेपणा यामुळे ते सर्वांच्या आदरास पात्र ठरले होते. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी सामाजिक कार्यात सहभाग घेतला आणि समाजातील विविध उपक्रमांनापाठिंबा दिला. त्यांच्या निधनामुळे समाजाने एक कर्तव्यनिष्ठ व सज्जन व्यक्तिमत्व गमावले आहे. त्यांच्या आठवणी स्मृतीसुगंधासारख्या नेहमीच सर्वांच्या मनात जिवंत राहतील. त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवार असा मोठा परिवार आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच श्रमिक एकता न्यूज परिवाराकडून प्रार्थना अंत्यविधी स्थळ मुळगाव हळणी येथे आज दि…
    सामाजिक
    6 days ago

    नांदेड जिल्ह्यात 1 हजार 362 आपले सरकार सेवा केंद्र मंजूर

    ▫️14 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाईन अर्ज करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन नांदेड दि. 12…
    राजकीय
    6 days ago

    देशव्यापी संपाला नांदेडमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद गगनभेदी घोषणांनी नांदेड दणाणले

    नांदेड/प्रतिनिधी-12 फेब्रुवारी केंद्र व राज्य सरकारच्या कामगार, कर्मचारी, शेतकरी तसेच सर्वसामान्य जनतेच्या हिताला बाधा आणणार्‍या…
    सामाजिक
    2 weeks ago

    पुरोगामी अभिवक्ता संघाच्या अध्यक्षपदी ॲड.ए.जे.शेख यांची बिनविरोध निवड

    ◽️उपाध्यक्षपदी ॲड.ए.पी.लष्करे तर सचिवपदी ॲड.टी.एम.वाघमारे मुखेड प्रतिनिधी:- ०४ फेब्रुवारी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय,मुखेड येथील…
    आरोग्य
    2 weeks ago

    अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; एका बांधकाम कामगाराचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

    मुखेड | प्रतिनिधी २ जानेवारी मुखेड शहरालगत असलेल्या उमरदरी रोडवर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघातझाला. या अपघातात एका युवक बांधकाम कामगाराचा   जागीच मृत्यू झाला असून, दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी घडली. या अपघातात १) अरमान युसुफ पठाण (वय १५, रा. फुले नगर, मुखेड) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर प्रथमोपचार मुखेड उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला नांदेड येथील मुख्य जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. २) अयान साजीद शेख (वय १८, रा. वाल्मीक नगर, मुखेड) या युवकाचा मात्र अपघात स्थळीच मृत्यू झाला. अपघाता…
    राजकीय
    3 weeks ago

    राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ! सुनेत्रा पवार यांनी घेतली शपथ

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवार, दि. २८ जानेवारी रोजी विमान अपघातामध्ये निधन झालं. त्यांच्या जाण्याने पक्ष आणि सरकारमधील त्यांची जागा रिक्तझाली. ती जबाबदारी आता सुनेत्रा पवार यांनी स्वीकारली आहे. त्यांनी राजभवनातील लोकभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनीत्यांना शपथ दिली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंचावर उपस्थिती होती. तसेच सरकारमधील अनेक मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, राष्ट्रादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, भाजप आणि शिवसेना त्यांची उपस्थिती होती. कुठलाही गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्धतीने शपथविधी सोहळा पार पडला आहे. मात्र खातेवाटप पुढीलकाळात होणार असून सुनेत्रा पवार यांच्याकडे कोणत्या खात्याची जबाबदारी दिली जाते, हे लवकरच स्पष्ट होईल. दरम्यान, शनिवारी सकाळी पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी शपथविधीबद्दल माहिती नसल्याचं म्हटलंहोतं. हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, आपल्याला याबाबत काहीही सांगितलं नसल्याचं पवार म्हणालेहोते. त्यानंतर पार्थ पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि शपथविधीचं निमंत्रण दिल्याचं सांगितलंगेलं. मात्र शरद पवार हे शपथविधीसाठी हजर नव्हते. दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या मूळ गावी काटेवाडी येथे जात अजित पवारांच्या आईंची भेट घेतली. एकीकडे मुंबईत शपथविधी सोहळा सुरु होता तर दुसरीकडे बारामतीमध्ये मात्र शोकाकूल वातावरण होतं.
    आरोग्य
    3 weeks ago

    आए.डि.ए. नांदेड शाखेच्या वतीने मेगा रक्तदान शिबिर: २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले

    नांदेड | प्रतिनिधी ३० जानेवारी  इंडियन डेंटल असोसिएशन,नांदेड शाखेच्या वतीने दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी श्री.गुरुगोविंदसिंगजी ब्लड…
    क्राईम
    3 weeks ago

    मुखेड शहरात व्यसनाच्या विळख्यात अडकले कमी वयातील मुलं.

    ▫️शहरालगत असलेले ले आऊट बनले अय्याशीचे अड्डे ▫️१३ वर्षांखालील मुलांमध्ये गांजा व तंबाखूचे वाढते व्यसन मुखेड प्रतिनिधी:- २९ जानेवारी २६ मुखेड शहरात अल्पवयीन मुलं व्यसनाच्या अधीन असल्याचे एक चिंताजनक परिस्थिती समोर आली…
    महाराष्ट्र
    3 weeks ago

    अजित पवारांच्या मृत्यूची सुप्रीम कोर्टाच्या नेतृत्वाखाली चौकशी करा, ममता बॅनर्जी यांची मागणी

    नवी दिल्ली:- २९ जानेवारी उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी बारामती या ठिकाणी विमानाचा अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बारामती विमानतळावर लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांचं विमान शेतात कोसळलं, त्यानंतर विमानाला आग लागली. या भीषण दुर्घटनेत अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान या विमान अपघाताची सुप्रीम कोर्टाच्या नेतृत्वाखाली चौकशी करावी, अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममताबॅनर्जी म्हणाल्या कि इथे कोणीही सुरक्षित नाही. अजित पवार पुन्हा सक्रिय राजकारणात सहभागी होणार होते, हे मी स्वतः पाहिलं होतं. अशा परिस्थितीत हा अपघात कसा झाला?, हा गंभीर प्रश्न असल्याचं ममता बॅनर्जींनी म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी होणं अत्यावश्यक असून, सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखी खाली योग्य तपास व्हावी, अशी मागणीही त्यांनीकेली. या अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भावना व्यक्त करत म्हणाले कि आमच्या सहकाऱ्याचा जीव या विमान दुर्घटनेत गेला आहे, पाच ते सहा जणांचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे याविमान अपघाताची चौकशी नक्कीच झाली पाहिजे, कारण यापुढे देखील अशा प्रकारच्या अपघात होताकामा नये यासाठी हे गरजेचं आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.…
    सामाजिक
    3 weeks ago

    मोठी बातमी! भीषण विमान अपघातात अजित पवारांचे निधन, महाराष्ट्रावर शोककळा

    राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या विमान…
    • शहर

      शेतकरी नेते भाई ॲड नारायण गोले पाटील यांच्या जनसेवेची १८ वर्ष.. 

      माजलगाव:- १८ जुलै २५ तसं तर २००७ हे साल आयुष्यातील महत्त्वाच्या तीन गोष्टीचं साक्षीदार आहे, पहिलं २००७ ला एल एलबी चं शिक्षण पूर्ण झालं, मी एल एल बी चांगल्या मार्काने पास झालो, दुसरं परीक्षा मार्चमध्ये झाली, आणि २१ एप्रिल २००७ रोजी मी विवाह बंधनात अडकलो, तिसरं २००७ च्या मे महिन्यातच मी माजलगाव जिल्हा व सत्र न्यायालयात प्रॅक्टिस करण्यासाठी माझे गुरु ॲड. व्हि.जी.तिडके साहेब यांच्याऑफिसला आलो, तेथे मला ॲड. बाबुराव तिडके, ॲड. साहेबराव आचार्य, ॲड.जाधवर मॅडम, ॲड हरिभाऊ बडे हे सहकारी मिळाले, यामध्ये खास करून ॲड बाबुराव तिडके यांना मी आणि आमचे सहकारी नाना म्हणायचो, नाना म्हणजे अगदी सरळ, साधा, प्रत्येकाला आपलं समजणारा, आलेल्या प्रत्येक पक्षकारांना आपुलकीने बोलणारा, त्यांच्या हृदयात घर करणारा एखादा पक्षकार खूपच गरीबघरचा किंवा परिस्थितीने गांगारलेला असेल तर नाना त्याला अगदी तिकिटाला सुद्धा पैसे द्यायचे.. त्यावेळीमी नाना सोबत जास्त वेळ घालवायचो, न्यायालयातील कामकाजाच्या बारीक–बारीक गोष्टी त्यांना निसंकोच विचारायचो, अगदी अर्ज लिहिण्या पासून दावा कसा तयार करायचा, दावा दाखल कसाकरायचा, दावा दाखल केल्यानंतर तो पुढे कोण कोणत्या स्टेज ला लागतो, पहिल्या स्टेज मध्ये आपणकाय करायचे, दुसऱ्या स्टेज मध्ये काय करायचे, तिसऱ्या स्टेज मध्ये काय करायचे हे अगदी लहान मुलासारखं विचारायचो, उलट तपास कसा घ्यायचा, उलट तपासात नेमकं काय आलं पाहिजे, पक्षकाराला तोप्रश्न कशा पद्धतीने विचारायचा, उलट तपासात साक्षीदार आपल्याला पाहिजे तसे उत्तर देत नसल्यासआपण कुठला प्रश्न विचारायचा, हाजरी माफीच्या अर्ज काय कारण लिहायचं हे सगळं विचारायला मलाकधीच लाज वाटली नाही, त्याचंही कारण होतं नाना जसे सगळ्यांशी आपुलकीने वागायचे त्याहीपेक्षामाझ्याशी अधिकच आपुलकीने जिव्हाळ्याने वागायचे, मला चांगलं अठवतयं २००७ मध्ये अगदी ऑगस्ट महिन्यात म्हणजे मला त्यावेळी वकिलीत ला “व” देखील कळत नव्हता त्यावेळी मला नानांनी माजलगाव येथील दुसरे सह दिवाणी न्यायाधीश महेश नातू साहेब यांच्या न्यायालयात दिवाणी दाव्याच्या एका प्रकरणात उलट तपास समोर बसून घ्यायला लावला होता, खरं तर त्या  उलट तपासातला प्रत्येक प्रश्ननानांनी मला माझ्या शेजारी बसून  कागदावर वरचेवर लिहून दिलेला व्हता, याच्या पुढे जाऊन नानांनीमला पहिले दिवाणी न्यायाधीश व. अ.अ. ग देशमुख साहेब यांच्या न्यायालयात मनाई हुकूमाच्या अर्जावर युक्तिवाद करायला लावला होता आणि विशेष म्हणजे त्या प्रकरणात आम्हाला  मनाई हुकूम मिळाला होता, पुढे काही काळ माझी नाना सोबत चांगली गट्टी जमली होती, अगदी सकाळी, संध्याकाळी ऑफिसला जायचो, संध्याकाळी सिनियर तिडके दादा ऑफिसमध्ये कधी यायचे, कधी नाही यायचे, पणनाना मात्र दररोज संध्याकाळी ऑफिसमध्ये येऊन दुसऱ्या दिवशीच्या बोर्डावरील फायली काढायचे अनंमला फक्त फाईल वाचा म्हणायचे, मी प्रत्येक फाईल वाचायचो प्रत्येक फाईल मधील परिस्थिती वेगळीअसायची, प्रकरण वेगळे असायचे, ते काही लवकर लक्षात यायचे नाही, मग त्याबाबत मी नानांना…

      Read More »
    • कष्टाचं चीज झालं; कष्टाळू मुलगा शेख रियाज़ झाला साहेब

    • मुखेड शहरातील विनापरवाना बाबासाई पेट्रोल पंप सिल; नगरपरिषदेची धडक कारवाई

    • प्रवाशांची गैरसोय करणाऱ्या मुखेड आगार प्रमुखावर कार्यवाहीची मागणी.

    • मुखेड येथे आजपासून तीन दिवसीय शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन!

    देश-विदेश

    • देश-विदेश

      भारताचा कोहिनूर हरपला, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन

      जगाला भारताची अर्थव्यवस्था खुले करणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. मनमोहन सिंग यांना श्वास घेण्यास त्रास होत होता  गुरुवारी रात्री उपचारासाठी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते 92 वर्षांचेहोते. 2004 ते 2014 असे दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते. विद्वान, मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून मनमोहन सिंग यांची ओळख होती. 33 वर्षे तेराज्यसभेचे सदस्य होते. तर देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर 10 वर्ष पंतप्रधान राहणारे पहिले पंतप्रधान होते. डॉ. मनमोहन सिंग 1991 पासून राज्यसभेचे सदस्य होते जिथे ते 1998-2004 पर्यंत विरोधी पक्षनेते होते. 2004 आणि 2009 मध्ये काँग्रेस पक्षाच्या ऐतिहासिक विजयानंतर त्यांनी 22 मे 2004 आणि पुन्हा 22 मे 2009 रोजी पंतप्रधानपद स्वीकारले होते. डॉ. सिंग यांची विकासाप्रती असलेली बांधिलकी आणित्यांच्या अनेक कर्तृत्वाची ओळख त्यांना बहाल करण्यात आलेल्या अनेक सन्मानांद्वारे करण्यात आली आहे. यामध्ये 1987 मध्ये पद्मविभूषण, 1993 मध्ये युरो मनी अवॉर्ड ऑफ द इयर ऑफ द इयर, 1993 आणि1994 या दोन्ही वर्षातील अर्थमंत्र्यांचा आशिया मनी पुरस्कार आणि 1995 मध्ये भारतीय विज्ञान काँग्रेसचाजवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार यांचा समावेश आहे. डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पंजाबमध्ये झाला. त्यांनी 1952 मध्ये पंजाबविद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी आणि 1954 मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यांनी 1957 मध्ये केंब्रिजविद्यापीठातून त्यांचे इकॉनॉमिक ट्रायपोस पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी 1962 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातूनअर्थशास्त्रात डी. फिल केले होते. तर 1971 मध्ये भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून रुजू झाले. त्यांना लवकरच1972 मध्ये वित्त मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून पदोन्नती देण्यात आली होती. UNCTAD सचिवालयात अल्पावधीत काम केल्यानंतर त्यांना दक्षिण आयोगाचे महासचिव म्हणून नियुक्त करण्यातआले. याशिवाय डॉ. सिंग यांनी वित्त मंत्रालयात सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्हबँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशी पदेही भूषवलीहोती.

      Read More »
    • तबला वादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन; वयाच्या 73 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    आर्थिक

    सामाजिक

      सामाजिक
      2 hours ago

      दुःखद वार्ता: सेवानिवृत्त सहायक महसूल अधिकारी शेख गुलाब यांचे निधन

      मुखेड/हळणी: दि १८ फेब्रुवारी २६ सेवानिवृत्त सहायक महसूल अधिकारी शेख गुलाब यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनानेकुटुंबीयांवर तसेच सामाजिक ,शासकीय क्षेत्रात व हळणी परिसरात शोककळा पसरली आहे. शेख गुलाब यांनी आपल्या सेवाकाळात प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्य केले. महसूल विभागात सहायकमहसूल अधिकारी म्हणून त्यांनी अनेक वर्षे जबाबदारी सांभाळत जनतेची सेवा केली. त्यांच्या कामातीलपारदर्शकता, कर्तव्यदक्षता आणि साधेपणा यामुळे ते सर्वांच्या आदरास पात्र ठरले होते. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी सामाजिक कार्यात सहभाग घेतला आणि समाजातील विविध उपक्रमांनापाठिंबा दिला. त्यांच्या निधनामुळे समाजाने एक कर्तव्यनिष्ठ व सज्जन व्यक्तिमत्व गमावले आहे. त्यांच्या आठवणी स्मृतीसुगंधासारख्या नेहमीच सर्वांच्या मनात जिवंत राहतील. त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवार असा मोठा परिवार आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच श्रमिक एकता न्यूज परिवाराकडून प्रार्थना अंत्यविधी स्थळ मुळगाव हळणी येथे आज दि १८ फेब्रुवारी सायंकाळी ०३:०० वाजता. होणार आहे
      सामाजिक
      6 days ago

      नांदेड जिल्ह्यात 1 हजार 362 आपले सरकार सेवा केंद्र मंजूर

      ▫️14 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाईन अर्ज करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन नांदेड दि. 12 फेब्रुवारी : नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायत…
      सामाजिक
      2 weeks ago

      पुरोगामी अभिवक्ता संघाच्या अध्यक्षपदी ॲड.ए.जे.शेख यांची बिनविरोध निवड

      ◽️उपाध्यक्षपदी ॲड.ए.पी.लष्करे तर सचिवपदी ॲड.टी.एम.वाघमारे मुखेड प्रतिनिधी:- ०४ फेब्रुवारी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय,मुखेड येथील पुरोगामी अभिवक्ता संघाची २०२६-२०२७ साठीची…
      सामाजिक
      July 22, 2025

      कुरेशी समाज (खाटीक) बांधवांनी पुकारलेल्या बेमुदत बंदीचा फटका मुखेड येथील आठवडी बाजाराला बसला.

      ▫️सरकारने लवकरात लवकर तोडगा काढून शेतकऱ्यांची अडचण दूर करण्याची मागणी. मुखेड प्रतिनिधी:- २२ जुलै २५ मुखेड येथे प्रत्येक सोमवारी जनावरांचा बाजार भरतो त्यात तालुका भरातून शेतकरी, व्यापारी जनावरे खरेदी विक्रीसाठी आणतात पण दि.…

      संपादकीय

      Back to top button