Uncategorized

शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा झालाच पाहिजे; माजलगावात दोन तास चक्काजाम आंदोलन

 माजलगाव :- २५ जुलै २५

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र मध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आलेमाजलगाव तालुक्यातील वसंतराव नाईक चौक परभणी फाटा येथे साकळी ११.३० वाजता चक्काजाम आंदोलनास सुरवात  करण्यात आले हे आंदोलन दोन तास चालू होते या आंदोलनात शेतकरी तसेच दिंव्याग बाधवमेंढ्या सहित मेंढपाळ मालक मोठ्या संख्येने उपस्थित होतेगेल्या काही महिन्या पासून प्रहार चे संस्थापक अध्यक्ष माबच्चुभाऊ कडू यांनी शेतकरी सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमाफीची मागणी शासनाकडे केली आहे

त्यासाठी त्यांनी आमरण उपोषणही केले नंतरपदयात्रा काढली आता कर्जमाफी बाबत प्रत्येकाने आवाज उठवणे गरजेचे असल्याने आंदोलनाच्या पुढील टप्पा म्हणून २४ जुलै रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आले आंदोलनात कोणत्याही पक्षाचा झेंडा नाही केवळ शेतकरीदिव्यांगमेढपाळमछीमारकर्मचारी यांच्या विविध प्रश्नासाठी व एकत्र येऊन शासनाकडे कर्जमाफीची मागणी जोर कस पणे मांडण्यासाठी दोन तास चक्काजाम आंदोलन केले आहेया आंदोलना मध्ये शेतकरी संघटनेचे नेते भाई गांगभिषण थावरेशेतकरी कामगार पक्षाचे नेते एडवोकेट भाई  नारायण गोले पाटीलकाँग्रेसचे तालुकाप्रमुख नारायण होके पाटीलआझाद क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजेश घोडेमौलाना आझाद युवा मंचचे जिल्हाध्यक्ष नुमान अली चाऊसशेतकरी क्रांती सेनेचे योगेश कानडेवीर शंभू संघटनेचे गणेश शिंदे , आझाद क्रांतीचे तालुकाध्यक्ष अशोक ढगे  पदाधिकारी तसेच आजी माजी सैनिक संघटनांनी  मा.वसंतराव नाईक चौक परभणी फाटा माजलगाव येथे येऊन चक्काजाम आंदोलनात सहभागी होऊन जाहीर पाठिंबा दिला हे आंदोलन माजलगाव प्रहार जनशक्तीचे तालुका अध्यक्ष गोपाळ पैजणेनितीन कांबळेभारत डोंगरे हरिचंद्र जाधवविजय जोगडे अशोक अर्जुन लक्ष्मण गरडविकास जगताप,विलास लवाळेश्रीराम कोरडेयुवराजराठोडमहादेव डाकेपांडुरंग कुकडेगणेश नागणेअनेक शेतकरी   दिव्यांग बांधव  पदाधिकारीउपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button