सामाजिक
    47 minutes ago

    दापका राजा-जळकोट मार्गावरील रखडलेला रस्ता तातडीने पूर्ण करा; नागरिकांचा प्रशासनाला इशारा

    श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड: १२ सप्टेंबर २६ दापका राजा ते जळकोट मार्गावरील सुमारे १ किलोमीटरचे…
    शहर
    1 day ago

    आज नांदेडमध्ये पावसासाठी विशेष प्रार्थना; ईदगाह देगलूरनाका येथे नमाज-ए-इस्तिस्का

    श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड दाऊत शेख :- ११ सप्टेंबर २६  मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यात पावसाने मोठी ओढ दिली असून, पावसाळ्याचे जवळपास तीन महिनेउलटूनही अपेक्षित प्रमाणात पाऊस झालेला नाही. यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंता वाढलीआहे. या पार्श्वभूमीवर पावसासाठी अल्लाहकडे विशेष प्रार्थना करण्याची नमाज–ए–इस्तिस्का अदा करण्यातयेणार आहे. शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता देगलूरनाका येथील ईदगाह मैदानावर हीविशेष नमाज अदा केली जाणार आहे. नमाज–ए–इस्तिस्का ही पाऊस पडावा आणि जनजीवनाला दिलासा मिळावा, यासाठी अल्लाहकडे विशेषदुआ व प्रार्थना करण्याची नमाज आहे. सध्याच्या पावसाच्या कमतरतेच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम…
    सामाजिक
    1 day ago

    दिव्यांगांच्या हक्कांवरून जांबमध्ये प्रशासन धारेवर; १५ दिवसांत लेखी उत्तर न दिल्यास आंदोलनाचा इशारा

    ५ टक्के निधी, घरकुल आणि योजनांच्या लाभाबाबत ग्रामपंचायतीला जाब; जिल्हा प्रशासनाच्याभूमिकेवरही तीव्र नाराजी श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क जांब (बु.): ११ सप्टेंबर २६ शासकीय योजना, सवलती आणि ५ टक्के राखीव निधी दिव्यांगांपर्यंत पोहोचत नसल्याने दिव्यांगबांधवांच्या हक्कांसाठी जांब (बु.) येथे आवाज उठवण्यात आला आहे. ग्रामपंचायतीने येत्या १५ दिवसांतदिव्यांग कल्याण योजनांबाबत लेखी उत्तर देऊन कार्यवाही न केल्यास ग्रामपंचायत व जिल्हाधिकारीकार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक ग्रामपंचायत सभागृहात ‘दिव्यांग, वृद्ध, निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र’चे संस्थापक अध्यक्षचंपतराव डाकोरे पाटील (कुंचेलीकर) यांच्या अध्यक्षतेखाली परिसरातील दिव्यांग बांधवांची महत्त्वपूर्णबैठक पार पडली. या बैठकीत स्थानिक प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. बैठकीतील प्रमुख मागण्या…
    Uncategorized
    2 days ago

    नांदेड-भोकर मार्गावरील सीताखंडी घाटात भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत टाटा मॅजिकचा चक्काचूर, ६ ठार तर ८ गंभीर जखमी

    श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क भोकर: १० सप्टेंबर २६ नांदेड–भोकर महामार्गावर वाकद गावाजवळील सीताखंडी घाटात गुरुवारी…
    सामाजिक
    2 days ago

    मेहनत आणि कुटुंबाची साथ असेल तर अशक्यही शक्य; डॉ. श्रीहरी बुडगेमवार यांनी मुंबईत पटकावलेविधी शाखेचे सुवर्णपदक

    श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड:- १० सप्टेंबर २६ स्वप्नांना मेहनतीची जोड आणि कुटुंबाची भक्कम साथ लाभली तर कोणतेही ध्येय अशक्य नसते,” हेमुखेडचे सुपुत्र डॉ. श्रीहरी बुडगेमवार यांनी आपल्या उत्तुंग यशातून सिद्ध करून दाखवले आहे. मुंबईविद्यापीठाशी संलग्न असलेल्या नामांकित सिद्धार्थ लॉ कॉलेजमधून एलएलबी परीक्षेत सलग तीन वर्षेप्रथम क्रमांक पटकावत त्यांनी मानाचे सुवर्णपदक प्राप्त केले.  ७ सप्टेंबर रोजी सिद्धार्थ विधी महाविद्यालय (फोर्ट, मुंबई) च्या सभागृहात संपन्न झालेल्या दीक्षांतसोहळ्यात त्यांना या पदकाने सन्मानित करण्यात आले. या l कार्यक्रमाचे अध्यक्षपद महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त अध्यक्ष, मा. न्यायमूर्ती सुनील बी. शुक्रे यांनीभूषविले. तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे, सिद्धार्थ लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. के. सुधाकर रेड्डी, प्रा. डॉ. दादासाहेब सूर्यवंशी, प्रा. ॲड. दिशा पाटील आणि प्रा. ॲड. श्रद्धा राठोड आदीमान्यवर उपस्थित होते. आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. श्रीहरी बुडगेमवार भावनिक झाले. ते म्हणाले: “स्वप्ने नक्कीच पूर्ण होतात, पण ती सत्यात उतरवण्यासाठी संपूर्ण कुटुंबाची साथ लागते. हे यश केवळमाझे नसून संघर्षाच्या काळात माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचे आहे. हे सुवर्णपदक जितके माझेआहे, तितकेच ते माझी पत्नी अनुषा हिचे आहे. तिच्या निरपेक्ष प्रेमाने, संयमाने आणि खंबीर साथीशिवायहे यश शक्य नव्हते. त्याचबरोबर माझे गुरू, माता–पिता आणि शिक्षकांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळेचमाझ्या विचारांना योग्य दिशा मिळाली.” त्यांनी आपल्या यशात वरिष्ठ, मित्र, कनिष्ठ सहकारी आणि हितचिंतकांच्या पाठिंब्याचाही कृतज्ञतापूर्वकउल्लेख केला. “न्यायाच्या मार्गावर चालण्याच्या प्रवासाची ही केवळ सुरुवात आहे,” असा ठाम निर्धारहीत्यांनी या वेळी व्यक्त केला. डॉ. श्रीहरी बुडगेमवार यांच्या या देदिप्यमान यशाबद्दल मुखेड तालुक्यासहसंपूर्ण नांदेड जिल्ह्यातून आणि सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
    Uncategorized
    3 days ago

    नांदेड जिल्ह्यात गणेशोत्सवात डॉल्बी सिस्टिमवर पूर्ण बंदी; नियमांच्या अंमलबजावणीसाठी मुखेड पोलिसांची शांतता समिती बैठक संपन्न

    मुखेड (श्रमिक एकता न्यूज नेटवर्क | ०९ सप्टेंबर): आगामी गणेशोत्सव शांततेत, सौहार्दपूर्ण वातावरणात आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी नांदेड जिल्हाप्रशासन व पोलीस विभागाने कडक पावले उचलली आहेत. उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच तीव्र ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३अन्वये संपूर्ण नांदेड जिल्ह्यात डॉल्बी सिस्टिमच्या वापरावर सक्त बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे.  हा प्रतिबंधात्मक आदेश ७ सप्टेंबर २०२६ (मध्यरात्री १२:०० वा.) पासून ८ नोव्हेंबर २०२६ (मध्यरात्री१२:०० वा.) पर्यंत लागू राहणार असून, या कालावधीत डॉल्बी मालक, चालक अथवा अन्य कोणासही ही यंत्रणा वाजवण्यास किंवा चालवण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. दहीहंडी, श्री गणेश स्थापना व विसर्जन मिरवणुकांमध्ये डॉल्बीच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे…
    सामाजिक
    4 days ago

    कौठा येथे पूरग्रस्तांचे आमरण उपोषण सुरू; ४१ वर्षांनंतरही पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित

    श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क कंधार:- ०८ सप्टेंबर  कंधार तालुक्यातील कौठा येथे वारंवार येणाऱ्या पुरामुळे गावकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी मंजूर करण्यात आलेले प्लॉट अद्यापही वाटप न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी ०७ सप्टेंबर पासून आमरण उपोषणास बसले आहे. जोपर्यंत प्लॉट धारकांना प्रत्यक्ष जागा दाखवून दिली जात नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील, असा थेट इशारा राजेश विठ्ठल देशमुख यांनी प्रशासनाला दिला आहे. कौठा गावात वारंवार पूरस्थिती निर्माण होत असल्याने शासनाने गावकऱ्यांच्या पुनर्वसनाचा निर्णय घेतलाहोता. त्यानुसार, सन १९८३ मध्ये गट क्रमांक ७६३ मध्ये तब्बल ३५७ प्लॉट मंजूर करण्यात आले होते. मात्र, चार दशकांहून अधिक काळ लोटूनही प्रशासनाने अद्याप प्लॉट धारकांना प्रत्यक्ष जागा आणि प्लॉट…
    शहर
    4 days ago

    मुखेडमध्ये ‘भारत जोडो’च्या वर्षपूर्तीनिमित्त भव्य वॉकेथॉन; राष्ट्रीय एकता व आरोग्याचा दिला संदेश

    युवक, महिला, विद्यार्थी व नागरिकांचा मोठा सहभाग; विजेत्यांना खा. प्रा. रवींद्र चव्हाण यांच्या हस्तेपारितोषिक वितरण श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड: ०८ सप्टेंबर २६ भारत जोडो यात्रेच्या ५ व्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून मुखेड शहर काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित करण्यातआलेल्या ‘राष्ट्रीय एकता पदयात्रा‘ आणि ‘भव्य वॉकेथॉन‘ स्पर्धेला शहरवासीयांचा उदंड प्रतिसादमिळाला. या उपक्रमातून राष्ट्रीय एकता, सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि निरोगी जीवनशैलीचा संदेशजनतेपर्यंत पोहोचविण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा ‘भारत यात्री‘ डॉ. श्रावण रॅपनवाड यांच्या संकल्पनेतूनया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर वमराठवाडा भूषण डॉ. दिलीप पुंडे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संजीवनीसकाळ समूह, जय श्रीराम आरोग्यदायी मंडळ, जिप्सी मॉर्निंग ग्रुप यांसह शहरातील युवक, महिला आणिविद्यार्थी मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले होते. ही वॉकेथॉन स्पर्धा महिला, पुरुष, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी अशा चार गटांत पार पडली. यामध्ये सौ. शीतल राजेमोड (महिला गट), प्रकाश राठोड (पुरुष गट), विश्वजीत राठोड (विद्यार्थी गट) आणि वैष्णवीसुरवसे (विद्यार्थिनी गट) यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक पटकावला. पहिल्या तीन विजेत्यांनाअनुक्रमे ५,५५५ रुपये, ३,५५५ रुपये आणि २,५५५ रुपये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊनगौरविण्यात आले. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण खासदार प्रा. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनीआरोग्यासाठी नियमित चालण्याचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहून डॉ. श्रावण रॅपनवाड यांनी, “मुखेडकरांच्या या उत्स्फूर्त सहभागामुळे भारत जोडो यात्रेची आठवण पुन्हा जागीझाली,” अशी भावना व्यक्त केली. या कार्यक्रमास आयोजक शहराध्यक्ष हनमंत नारनाळीकर,राजे छत्रपती  अकॅडमीचे…
    सामाजिक
    4 days ago

    मुखेड तालुक्यावर भीषण दुष्काळाचे सावट; ७६ हजार हेक्टरवरील खरीप पिके धोक्यात

    श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड : ०८ सप्टेंबर २६ यंदाच्या खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्याने…
    शहर
    7 days ago

    उद्घाटनापूर्वीच मुखेडच्या शासकीय विश्रामगृह इमारतीच्या भिंतींना मोठ्या भेगा

    ▫️निकृष्ट बांधकामाचे पितळ उघडे; भिंतींना पडल्या मोठ्या भेगा, कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय श्रमिक एकता…

    देश-विदेश

    आर्थिक

    सामाजिक

      सामाजिक
      47 minutes ago

      दापका राजा-जळकोट मार्गावरील रखडलेला रस्ता तातडीने पूर्ण करा; नागरिकांचा प्रशासनाला इशारा

      श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड: १२ सप्टेंबर २६ दापका राजा ते जळकोट मार्गावरील सुमारे १ किलोमीटरचे रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असल्याने…
      सामाजिक
      1 day ago

      दिव्यांगांच्या हक्कांवरून जांबमध्ये प्रशासन धारेवर; १५ दिवसांत लेखी उत्तर न दिल्यास आंदोलनाचा इशारा

      ५ टक्के निधी, घरकुल आणि योजनांच्या लाभाबाबत ग्रामपंचायतीला जाब; जिल्हा प्रशासनाच्याभूमिकेवरही तीव्र नाराजी श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क जांब (बु.): ११ सप्टेंबर २६ शासकीय योजना, सवलती आणि ५ टक्के राखीव निधी दिव्यांगांपर्यंत पोहोचत नसल्याने दिव्यांगबांधवांच्या हक्कांसाठी जांब (बु.) येथे आवाज उठवण्यात आला आहे. ग्रामपंचायतीने येत्या १५ दिवसांतदिव्यांग कल्याण योजनांबाबत लेखी उत्तर देऊन कार्यवाही न केल्यास ग्रामपंचायत व जिल्हाधिकारीकार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक ग्रामपंचायत सभागृहात ‘दिव्यांग, वृद्ध, निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र’चे संस्थापक अध्यक्षचंपतराव डाकोरे पाटील (कुंचेलीकर) यांच्या अध्यक्षतेखाली परिसरातील दिव्यांग बांधवांची महत्त्वपूर्णबैठक पार पडली. या बैठकीत स्थानिक प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. बैठकीतील प्रमुख मागण्या व विचारलेले जाब खालील प्रमाणे…
      सामाजिक
      2 days ago

      मेहनत आणि कुटुंबाची साथ असेल तर अशक्यही शक्य; डॉ. श्रीहरी बुडगेमवार यांनी मुंबईत पटकावलेविधी शाखेचे सुवर्णपदक

      श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड:- १० सप्टेंबर २६ स्वप्नांना मेहनतीची जोड आणि कुटुंबाची भक्कम साथ लाभली तर कोणतेही ध्येय अशक्य नसते,” हेमुखेडचे सुपुत्र डॉ. श्रीहरी बुडगेमवार यांनी आपल्या उत्तुंग यशातून सिद्ध करून दाखवले आहे. मुंबईविद्यापीठाशी संलग्न असलेल्या नामांकित सिद्धार्थ लॉ कॉलेजमधून एलएलबी परीक्षेत सलग तीन वर्षेप्रथम क्रमांक पटकावत त्यांनी मानाचे सुवर्णपदक प्राप्त केले.  ७ सप्टेंबर रोजी सिद्धार्थ विधी महाविद्यालय (फोर्ट, मुंबई) च्या सभागृहात संपन्न झालेल्या दीक्षांतसोहळ्यात त्यांना या पदकाने सन्मानित करण्यात आले. या l कार्यक्रमाचे अध्यक्षपद महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त अध्यक्ष, मा. न्यायमूर्ती सुनील बी. शुक्रे यांनीभूषविले. तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे, सिद्धार्थ लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. के. सुधाकर रेड्डी, प्रा. डॉ. दादासाहेब सूर्यवंशी, प्रा. ॲड. दिशा पाटील आणि प्रा. ॲड. श्रद्धा राठोड आदीमान्यवर उपस्थित होते. आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. श्रीहरी बुडगेमवार भावनिक झाले. ते म्हणाले: “स्वप्ने नक्कीच पूर्ण होतात, पण ती सत्यात उतरवण्यासाठी संपूर्ण कुटुंबाची साथ लागते. हे यश केवळमाझे नसून संघर्षाच्या काळात माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचे आहे. हे सुवर्णपदक जितके माझेआहे, तितकेच ते माझी पत्नी अनुषा हिचे आहे. तिच्या निरपेक्ष प्रेमाने, संयमाने आणि खंबीर साथीशिवायहे यश शक्य नव्हते. त्याचबरोबर माझे गुरू, माता–पिता आणि शिक्षकांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळेचमाझ्या विचारांना योग्य दिशा मिळाली.” त्यांनी आपल्या यशात वरिष्ठ, मित्र, कनिष्ठ सहकारी आणि हितचिंतकांच्या पाठिंब्याचाही कृतज्ञतापूर्वकउल्लेख केला. “न्यायाच्या मार्गावर चालण्याच्या प्रवासाची ही केवळ सुरुवात आहे,” असा ठाम निर्धारहीत्यांनी या वेळी व्यक्त केला. डॉ. श्रीहरी बुडगेमवार यांच्या या देदिप्यमान यशाबद्दल मुखेड तालुक्यासहसंपूर्ण नांदेड जिल्ह्यातून आणि सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
      सामाजिक
      4 days ago

      कौठा येथे पूरग्रस्तांचे आमरण उपोषण सुरू; ४१ वर्षांनंतरही पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित

      श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क कंधार:- ०८ सप्टेंबर  कंधार तालुक्यातील कौठा येथे वारंवार येणाऱ्या पुरामुळे गावकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी मंजूर करण्यात आलेले प्लॉट अद्यापही वाटप न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी ०७ सप्टेंबर पासून आमरण उपोषणास बसले आहे. जोपर्यंत प्लॉट धारकांना प्रत्यक्ष जागा दाखवून दिली जात नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील, असा थेट इशारा राजेश विठ्ठल देशमुख यांनी प्रशासनाला दिला आहे. कौठा गावात वारंवार पूरस्थिती निर्माण होत असल्याने शासनाने गावकऱ्यांच्या पुनर्वसनाचा निर्णय घेतलाहोता. त्यानुसार, सन १९८३ मध्ये गट क्रमांक ७६३ मध्ये तब्बल ३५७ प्लॉट मंजूर करण्यात आले होते. मात्र, चार दशकांहून अधिक काळ लोटूनही प्रशासनाने अद्याप प्लॉट धारकांना प्रत्यक्ष जागा आणि प्लॉट दाखवलेले नाहीत. न्याय मिळवण्यासाठी ग्रामस्थांनी शासन दरबारी अनेक अर्ज केले, तसेच साखळी वआमरण उपोषणेही केली, परंतु प्रशासनाने याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे. यापूर्वी ग्रामस्थांनी केलेल्या आमरण उपोषणाची दखल घेत उपजिल्हाधिकारी मा. संजीव मोरे यांनी तहसीलदारांना पत्राद्वारे या प्रश्नावर लवकरात लवकर मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावेळीप्रशासनाने १५ दिवसांत पुनर्वसनाचा मार्ग काढण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, या आश्वासनालाआज २० दिवस उलटून गेले तरी कोणतीही कार्यवाही न झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाच्या या टोलवाटोलवीचा आणि उदासीनतेचा निषेध करत राजेश विठ्ठल देशमुख यांनीआजपासून कौठा येथे पुन्हा एकदा बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या पहिल्या दिवशीत्यांना पाठिंबा देण्यासाठी भुजंग देविदास देशमुख, राजेश्वर विश्वनाथ बिडवे, शिवहर चंद्रकांत देशमुख, शिवराज वैजनाथ इंदौरे आणि मोहन भाऊराव कांबळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. प्रशासनाने आता तरी गांभीर्याने दखल घेऊन पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली…

      संपादकीय

      Back to top button